राष्ट्रीय

नाम फाउंडेशन तर्फे बीड जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार  — कुर्ला येथे ॲड. अजित देशमुख यांच्या हस्ते बियाणे वाटप 

नाम फाउंडेशन तर्फे बीड जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार — कुर्ला येथे ॲड. अजित देशमुख यांच्या हस्ते बियाणे वाटप बीड अक्षरधाम प्रतिनिधी -पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशन यांच्यातर्फे बीड जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात येत आहे. आज कुर्ला येथील 200 शेतकऱ्यांना या बियाण्याचे…

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला: ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने निषेध,  हल्लेखोराला देशद्रोही घोषित करा- पॅंथर नितीन सोनवणे

  बीड अक्षरधाम प्रतिनिधी, –  सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश माननीय भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने देशभरात खळबळ उडाली असताना, ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. सेनेचे प्रमुख नितीन सोनवणे यांनी हल्लेखोर वकील राकेश किशोर याला ‘देशद्रोही’ घोषित करत, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी…

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी जिल्हाधिकारी बीड यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन   बीड अक्षरधाम प्रतिनिधी – महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बोधगया हे बौद्धांचे पवित्र स्थान आहे. हे बौद्ध विहार बौद्धांच्या ताब्यात मिळावे म्हणून,येथे मोठ्या संख्येने उपोषण करणारे पुज्य भंते गन आणि बौद्ध उपासक- उपासिका यांना पाठिंबा म्हणून दि. 28/02/2025 रोजी पुज्य…

साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा-अजिंक्य चांदणे

साहित्य क्षेत्रात अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा-अजिंक्य चांदणे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा सन्मान करण्याची डेमोक्रॅटिक पार्टीची मागणी यशस्वी बीड अक्षरधाम  प्रतिनीधी  दिल्ली येथे 21 ते 23 फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या 98 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा योग्य सन्मान व्हावा,…

सुगंधकुट्टी बुद्धविहार येथे रंगला यशस्वीतांचा सत्कार   इंजि. राजू जगतकर, आरती बोकरे,आनंद बनसोडे यांच्या कर्तुत्वाचा सत्कार          

सुगंधकुट्टी बुद्धविहार येथे रंगला यशस्वीतांचा सत्कार     इंजि. राजू जगतकर, आरती बोकरे,आनंद बनसोडे यांच्या कर्तुत्वाचा सत्कार               बीड अक्षरधाम  परळी प्रतिनिधी- सुगंधकुटी  बुद्धविहार येथे दर रविवारी बुद्ध वंदेचा कार्यक्रम आयोजित केला जातो.त्या दिनाचे औचित्य साधून परळी शहरातील भिमनगर,जगतकर गल्ली येथील सुगंध कुटी बुद्ध विहार येथे…

नवमतदार हे देशाचे भविष्य  जिल्हाधिकारी अविनाश पाठक     मतदार दिनानिमित्त निघाली रॅली   

    नवमतदार हे देशाचे भविष्य  जिल्हाधिकारी अविनाश पाठक     मतदार दिनानिमित्त निघाली रॅली      बीड, दि. 25 (जि. मा. का.):-नवयुवक आणि नवमतदार येत्या काळात देशाचे भवितव्य आहेत त्यासाठी जनजागृती महत्वाची आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी केले.   राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित रॅलीला हिरवी झेंडी दाखवून…

जागतिक महिला दिनी जगावेगळ आव्हान स्वीकारणाऱ्या महिलांचा जागतिक स्त्रीरत्न पुरस्काराने होणार सन्मान – शेख आयेशा 

जागतिक महिला दिनी जगावेगळ आव्हान स्वीकारणाऱ्या महिलांचा जागतिक स्त्रीरत्न पुरस्काराने होणार सन्मान – शेख आयेशा    आपल्या क्षेत्रात यशस्वी गरुड भरारी घेणाऱ्या महिलांनी पुरस्कारासाठी माहितीसह तात्काळ संपर्क साधावा बीड प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून यावर्षी आश्रय सेवा केंद्राच्या वतीने जगा वेगळं आव्हान स्वीकारणाऱ्या ज्या मुली, महिला आहेत त्यांचा विशेष…

बीड येथे ६ जानेवारीला जनआक्रोश मोर्चा  परभणी हत्याकांड प्रकरणी सर्व दलित संघटनांची आंदोलनाची हाक

बीड येथे ६ जानेवारीला जनआक्रोश मोर्चा    परभणी हत्याकांड प्रकरणी सर्व दलित संघटनांची आंदोलनाची हाक   बीड प्रतिनिधी – बीड येथील सर्व दलित – बहुजन समाजातील समाजातील संघटनां एकत्र येऊन दि .६ जानेवारी २०२५ रोजी बीड येथे संविधान बचाव- जनआक्रोश मोर्चा काढणार असून , या मोर्चात सर्व संघटनांनी सहभागी व्हावे…

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस

  माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने प्रशासक, अर्थतज्ञ गमावला: देवेंद्र फडणवीस   मुंबई, 26 डिसेंबर भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनाने देशाने एक उमदा प्रशासक, अर्थतज्ञ गमावला आहे, अशी शोकसंवेदना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.   आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की,…

६८ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने बिहारला नमवत सुवर्ण पदक जिंकत फडकवला अटकेपार झेंडा

६८ व्या राष्ट्रीय शालेय रग्बी फुटबॉल स्पर्धेत महाराष्ट्राने बिहारला नमवत सुवर्ण पदक जिंकत फडकवला अटकेपार झेंडा. बीडच्या यश जाधव, सुरज येवले, ओंकार मोरे आणि आकाश खांडेनी अंतिम सामन्यात केली चमकदार कामगिरी . बीड.( प्रतिनिधी) :- स्थानिक साई प्राधिकरण पटना बिहार व बिहार रग्बी असोसिएशन द्वारा आयोजित ६८ वी शालेय राष्ट्रीय…