महाराष्ट्र

जागतिक महिला दिनानिमित्त रयत सामाजिक प्रतिष्ठानकडून महिलांचा सन्मान

बीड अक्षरधाम | प्रतिनिधी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत रयत सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने महिलांचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत 7 मार्च रोजी रात्री 12 वाजल्यापासून 8 मार्च या महिला दिनाच्या दिवशी ज्या मातांना कन्यारत्न प्राप्त होईल, अशा महिलांचा साडी-चोळी देऊन विशेष सन्मान करण्यात येणार आहे.…

नेकनूर पोलिसांकडून पत्रकारावर खोटा गुन्हा? — तीन दिवसांत कारवाई न झाल्यास जनआक्रोश मोर्चाचा इशारा

बीड अक्षरधाम | प्रतिनिधी नेकनूर पोलीस स्टेशनमध्ये वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकार अशोक काळकुटे यांच्याशी पोलिसांनी अरेरावी करून उलट त्यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप सर्व राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि पत्रकार संघटनांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित पोलिसांवर तात्काळ कारवाई करावी, अन्यथा तीन दिवसांत जनआक्रोश मोर्चा काढण्यात…

चला स्वच्छतेशी प्रेम करू” स्वच्छ, सुंदर व शिस्तबद्ध बीडसाठी ‘संत गाडगेबाबा स्वच्छता मोहीम : मिशन 52’ ला सुरुवात

बीड अक्षरधाम प्रतिनिधी :व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी प्रेम केवळ व्यक्तीपुरते मर्यादित न ठेवता, आपल्या शहरावर, सार्वजनिक आरोग्यावर आणि भावी पिढीच्या सुरक्षित भविष्यासाठी व्यक्त करण्याचा संकल्प बीड शहराने केला आहे. “चला स्वच्छतेशी प्रेम करू” या संकल्पनेतून संत गाडगेबाबा विशेष स्वच्छता मोहीम – ‘मिशन 52’ चा भव्य शुभारंभ दिनांक 14 फेब्रुवारी 2026 रोजी…

होय व्यसनमुक्ती शक्य आहे – डॉ.जगदीश टेकाळे

व्यसन म्हणजे काय? व्यसन म्हणजे व्यक्तीला लागलेली अशी एखादी सवय जिच्यामुळे संबंधित व्यक्तीचे मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक व सामाजिक नुकसान होत असूनही आपल्या त्या सवयीत बदल करणे त्या व्यक्तीला शक्य होत नाही.दारू ही शरीरासाठी अतिशय हानिकारक असते. दारू मुळे अनेकांचे संसार, घर बरबाद झालेले आपण पाहतो. त्याच बरोबर अनेकांना अपंगत्व…

१३ कोटी खर्चून बांधलेल्या नवीन बसस्थानकाला उद्घाटनाआधीच गळती

१३ कोटी खर्चून बांधलेल्या नवीन बसस्थानकाला उद्घाटनाआधीच गळती (more…)

ऐतिहासिक मोर्चा निर्भीड नेतृत्व सुजात आंबेडकर

  आजपर्यंत राजकीय टीका टिप्पणी होत असताना आपण पाहतो राज्यातले काँग्रेस -तत्कालीन राष्ट्रवादीचे कार्यकर्ते – नेते वंचित आघाडी बद्दल बोलताना नेहमी कुत्सितपणे बोलतात तुमचे आमदार किती ? तुमचे खासदार किती ? पण तुमचे अनेक आमदार -खासदार असताना तुम्ही सत्तेत असताना तुम्हाला जे जमले नाही, महाराष्ट्राच्या राजकारणाचे भीष्मपिता म्हणवणारे शरद पवार…

नाम फाउंडेशन तर्फे बीड जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार  — कुर्ला येथे ॲड. अजित देशमुख यांच्या हस्ते बियाणे वाटप 

नाम फाउंडेशन तर्फे बीड जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांना मोफत बियाणे देणार — कुर्ला येथे ॲड. अजित देशमुख यांच्या हस्ते बियाणे वाटप बीड अक्षरधाम प्रतिनिधी -पूरग्रस्त आणि अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नाम फाउंडेशन यांच्यातर्फे बीड जिल्ह्यात एक हजार शेतकऱ्यांना बियाण्याचे वाटप करण्यात येत आहे. आज कुर्ला येथील 200 शेतकऱ्यांना या बियाण्याचे…

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी अशोक वाघमारे यांचे नियुक्ती

  बीड अक्षरधाम प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सामाजिक न्याय विभागाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या उपाध्यक्षपदी अशोक भाऊ वाघमारे यांची निवड करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना.अजित दादा पवार यांच्या आदेशाने व बीड विधानसभा अध्यक्ष डॉ.योगेश भैय्या क्षीरसागर यांच्या शिफारशीने अशोक भाऊ वाघमारे यांना छत्रपती संभाजी नगर येथील पक्षाच्या…

सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश भूषण गवईंवर हल्ला: ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने निषेध,  हल्लेखोराला देशद्रोही घोषित करा- पॅंथर नितीन सोनवणे

  बीड अक्षरधाम प्रतिनिधी, –  सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश माननीय भूषण रामकृष्ण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाने देशभरात खळबळ उडाली असताना, ऑल इंडिया पॅंथर सेनेच्या वतीने या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला आहे. सेनेचे प्रमुख नितीन सोनवणे यांनी हल्लेखोर वकील राकेश किशोर याला ‘देशद्रोही’ घोषित करत, त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी…

09 ऑक्टोबर  रोजी परळी शहरात सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश भुषण गवई यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ संविधान प्रेमींकडून निदर्शने

 परळी प्रतिनिधी- भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांच्यावर बूट फेक करणाऱ्या देशद्रोही वकील राकेश किशोर या वकिलावर गुन्हा दाखल करावा व या घटनेच्या निषेधार्थ परळी शहरात आज संविधान प्रेमी नागरिकांकडून तीव्र निदर्शने करण्यात येणार आहेत.       भारतीय संविधान आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी या देशातील न्याय व्यवस्था…